दिवसा लाईट असल्याने रात्री सहसा कोणीही मोटरिकडे जात नाही याचाच फायदा या चोरट्यांनी घेतला आहे.हे मोटार चोरीचे सत्र पुन्हा चालू झाले आहे तेव्हा सर्व शेतकऱ्यांनी आपल्या मोटारीकडे गस्त घालण्याची वेळ आली आहे.
जवळजवळ 10 मोटारी फोडल्या आहेत.ज्यांच्या मोटारी फोडल्या त्यांचे खूपच नुकसान झालेले आहे.त्यांनी नावे पुढीप्रमाणे शिवाजी नाजगड,गोरख नाजगड, उत्तम येवले,साईनाथ कोटमे,बाळासाहेब गडाख,भारत गडाख इत्यादी शेतकऱ्याचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.तेव्हा बाकीच्या शेतकऱ्यांना
भीती निर्माण झालेली आहे.